स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ होतो. स्वतःसाठी कशाचीही इच्छा धरू नका. इतरांसाठी सर्वकाही करा. त्यानेच तुम्ही ईश्वरामध्ये वास आणि संचार करू शकाल अन् ईश्वरामध्ये प्रतिष्ठित होऊ शकाल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
धर्मशास्त्र काय सांगते ?
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !