लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे बालसाधक कु. श्रीराम महाजन आणि कु. अर्जुन देशपांडे यांना मिळाले सुयश !

कु. श्रीराम उपेंद्र महाजन याला मंथन परीक्षेत ३०० पैकी २०८ गुण मिळाले. या परीक्षेत त्याने जिल्हास्तरीय गुणवत्ता सूचीत ३३ वा, तर राज्यस्तरीय गुणवत्ता सूचीत ४७ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

भाव भोळा तू श्री गुरूंचा आशिष ।

अहोभाग्य तुझे तू विष्णुलोकी रहातोस । हृदयमंदिरी तुझ्या बसण्या तू गुरुरायाला आळवतोस ।।
तुझे जीवन कृतार्थ केले श्री गुरूंनी । परमार्थाची ओढ देऊनी स्थिरावले श्री गुरूंनी ।।

बालपणापासूनच एकलव्याप्रमाणे साधनारत असलेल्या आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) !

बेल आणून देणारा दूधवाला गेल्यानंतर अकस्मात् आमच्या घराच्या कुंपणाच्या बाहेर बेलाची २ रोपे उगवली. ते आईच्या लक्षात आले. मग तिने त्यांची देखभाल चालू केली.

गुरुतत्त्व आणि गुरुवाणी एकच असल्याविषयी जाणवलेली सूत्रे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक स्थिर आणि आनंदी दिसतो’, असे म्हणणे आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनीही ‘त्यांच्या देहत्यागानंतर स्थिर होशील’, असे सांगणे

धर्मराजा आणि सनातन संस्थेच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांच्या विचारप्रक्रियेतील साम्य !

धन्य ती मधुराताई ! आणि धन्य ते असे साधक घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !’

सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता श्री. निषाद देशमुख यांना स्वतःमध्ये जाणवलेले आध्यात्मिक पालट !

‘जुलै २०२३ मधील गुरुपौर्णिमेनंतर मी कुठल्याही देवळात गेल्यावर अधूनमधून माझ्याकडून आम्हा तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांसाठी (सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. राम होनप आणि मी) पुढे दिल्याप्रमाणे प्रार्थना होऊ लागली…

बडोदा, गुजरात येथील सौ. अलका वठारकर यांची वाराणसी येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. जया सिंह यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

काकूंना आमची काही चूक लक्षात आली, खोलीतही काही सूत्रे लक्षात आली किंवा कुणाची बोलण्याची पद्धत अयोग्य असल्याचे लक्षात आले, तर त्या अगदी सहजतेने सांगून आम्हाला साहाय्य करतात.

पू. मनीषाताई आहे शुद्ध, सात्त्विक आणि दैवी गुणांचे भांडार ।

ताईच्या वाणीतून मिळे साधनेला प्रोत्साहन । ताईची सेवा असते विसरून देहभान ।।
ताई आहे शुद्ध, सात्त्विक अन् दैवी गुणांचे भांडार । ताईची आहे गुरूंवर श्रद्धा अपार ।।

धर्मरक्षणाचे कार्य तळमळीने करणारे आणि धर्मप्रेमींना साहाय्य करणारे जळगाव येथील श्री. प्रशांत जुवेकर (वय ३८ वर्षे) !

श्री. प्रशांत यांच्याकडे धर्मप्रेमींच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा आहे. ते धर्मप्रेमींना त्यांच्या चुका अतिशय प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे चुकांचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येते.

साधनेने आमूलाग्र पालट झालेले पनवेल येथील कै. लक्ष्मण बाजीराव जोशी (वय ७४ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

ते म्हणाले, ‘‘मी आज औषध घेणार नाही; कारण मी आज जाणार आहे. मग मी औषध कशाला घेऊ ?’’ ‘‘मी उद्या नसेन.’’ दुसर्‍या दिवशी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.