जिल्ह्यातून १ अपक्ष उमेदवार उभा करण्याचे मराठ्यांना आवाहन !
मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा रहाणार नाही; पण मराठा मतपेढी काय आहे, ती ताकद दाखवून देईन.
मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा रहाणार नाही; पण मराठा मतपेढी काय आहे, ती ताकद दाखवून देईन.
या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला येत्या १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ९ मार्च या दिवशी पिंपळवाडी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. सरकारच्या विरोधात ९०० एकर भूमीवर भव्य सभा घेण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे
मराठा आरक्षणानुसार कोणतीही नोकर भरती किंवा शैक्षणिक दाखले दिल्यास त्याविषयीचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.
गोव्यातील अनुसूचित जमातींना विधानसभेत आरक्षण मिळावे, यासाठी गोवा सरकार सातत्याने पाठपुरावा करत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. गोव्यात आजवर अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या अल्प असल्याच्या कारणाखाली त्यांना राजकीय आरक्षण दिले जात नव्हते.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याच्या प्रकरणी मनोज जरांगेंसह २०० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड येथे विनापरवाना फेरी काढून ‘जेसीबी’ यंत्राने फुले उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि इतर १२ जण यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील १० दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्यावर आतापर्यंत एकूण ५ गुन्हे नोंद झाले आहेत
मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या हिताचे िनर्णय घेण्यात आले आहेत. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.