धर्मांतराला विरोध केल्यामुळे माझ्या मुलीची हत्या झाली ! – निरंजन हिरेमठ

काँग्रेसला घरचा अहेर ! स्वत:च्या पक्षावरही विश्‍वास नसणार्‍या नगरसेवकाच्या उदाहरणातून भारतीय नागरिकांची काँग्रेसविषयीची विश्‍वासार्हताच नष्ट झाली आहे, हेच स्पष्ट होते !

रफिकने स्वत:च्या पत्नीसमोर हिंदु महिलेवर केला बलात्कार : बलपूर्वक धर्मांतर !

अशा घटना म्हणजे हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिल्याची शिक्षाच होय !

मेवातला (हरियाणा) ‘पाकिस्तान’ बनवण्यापासून वाचवा !

‘संपूर्ण भारताला इस्लामी राज्य बनवण्याची प्रक्रिया हळूहळू चालूच आहे; परंतु काही भागांमध्ये ती प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. त्यापैकी एक आहे हरियाणा राज्यातील ‘मेवात’ हे ठिकाण !

छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर केलेले निर्घृण अत्याचार

संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. सैनिकांनी हातातील धारदार कुर्‍हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला.

संपादकीय : ‘एन्.जी.ओ.’ कि धर्मांतरांचे अड्डे ?

सामाजिक सेवांचा बुरखा पांघरून प्रामुख्याने ज्या ख्रिस्ती संस्था कार्य करतात, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे अत्यावश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारने धर्मांतरबंदी आणि समान नागरी कायदा यांच्या दृष्टीने पावले उचलल्यास ते हिंदूंसाठी दिलासाजनक असेल !

हिंदु महिलांची ‘इफ्तार !’

भारतातील मशिदींच्या निर्मितीचा इतिहास या हिंदु महिलांनी जाणून घेतला, तर त्या अशा प्रकारे मशिदीत जाऊन तिचे गुणगान करण्यास धजावतील का ?

बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ‘लव्ह जिहाद’च्या घटना !

प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता हिंदूंनी आता तरी जाणावी !

संपादकीय : जिहाद्यांवर अंकुश ?

विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या नाशासाठी केलेले कायदे !

भारतामध्येही हिंदुद्वेष्ट्यांचे काही राजकीय पक्ष असे आहेत, जे या आतंकवादी संघटनांपेक्षाही देश आणि हिंदू यांच्यासाठी अधिक धोकादायक आहेत. भारतातील हे सर्व हिंदुद्वेष्टे राजकीय पक्ष एक प्रकारे मुसलमानांचेच गुप्त संघटन असून ते या देशाला आतून पोखरणार्‍या किड्यासारखे घातक आहेत.

‘आयटीआय’मध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती या दोन्ही सवलतींचा २५७ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !

‘धर्म पालटला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सवलती ग्राह्य धरल्या जातील का ? याविषयी समितीने सर्वंकष अभ्यास करून उपाययोजना सुचवाव्यात’