Nirbhay Cruise Missile Test : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

निर्भय क्षेपणास्त्र सैन्याला मिळाल्यानंतर चीन आणि पाक सीमेवर तैनात केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र समुद्र आणि भूमी यांवरून डागता येते. हे क्षेपणास्त्र ६ मीटर लांब आणि ०.५२ मीटर रुंद आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी.आर्.डी.ओ.चे अभिनंदन केले आहे.

पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केल्यास भारताचीच होणार हानी ! – पाकचे परराष्ट्र व्यवहार तज्ञ

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ६ एप्रिल या दिवशी म्हटले की, भारत पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचा शोध घेईल आणि त्यांना ठार करील. त्यांच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा होत आहे.

India Pakistan Terrorist : (म्हणे) ‘भारतीय हस्तकांनी पाक नागरिकांच्या केलेल्या हत्यांचे पुरावे आहेत !’ – पाकिस्तान

‘आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून मारणार’ या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाने पाकला मिरच्या झोंबल्या !

Rajnath Singh On POK : पाकव्याप्त काश्मीर आक्रमण करून परत घेण्याची आवश्यकता नाही, तेथील लोक स्वतःहून भारतात येतील !

भारताने स्वतःवर झालेल्या आक्रमणात गमावलेली स्वतःची भूमीही कधी परत घेतलेली नाही, हाही इतिहास आहे. तो पालटण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते !

Indian Navy : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते गोव्यातील नौदल युद्ध महाविद्यालयाच्या ‘चोल’ इमारतीचे उद्घाटन

प्राचीन सागरी साम्राज्य चोल राजवंशाच्या नावावरून नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नव्या इमारतीला नाव दिले आहे. ही इमारत भारतीय नौदलाच्या आकांक्षा आणि सागरी उत्कृष्टता यांचा वारसा दर्शवते.

समुद्री दरोडेखोरांना खपवून घेतले जाणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारतीय नौदल इतके सशक्त झाले आहे की, आपण हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रांत सुरक्षेच्या संदर्भात पहिल्या स्थानावर पोचलो आहोत.

Attack On Indian Navy : नौकांवर आक्रमण करणार्‍यांना पाताळातूनही शोधून काढू ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

युद्धनौका ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ २६ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या ताफ्यात भरती झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.

Shivaji Maharaj : शिवरायांच्या काळातील समुद्री सामर्थ्य आपल्याला परत मिळवायचे आहे ! – पंतप्रधान मोदी

एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.

Defence Deal : केंद्र सरकारकडून २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला मान्यता !

केंद्रशासनाने भारतीय सैन्यदलाला आणखी बळकट करण्यासाठी २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला स्वीकृती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’ने हा निर्णय घेतला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर केली शस्त्रांची पूजा !

यामुळे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना पोटशूळ उठल्यास नवल नाही !