पाकमधील ‘घुसखोर !’

पाकमध्‍ये घुसखोरांमुळे झालेल्‍या स्‍थितीचा लाभ उठवून भारताने त्‍याला कोंडीत पकडणे आवश्‍यक !

पाकमधील हिंदूंना भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना करावी लागते आत्महत्या !

बाणेदार परराष्ट्र धोरणाद्वारे युरोप आणि अमेरिका यांना नमवणारा भारत शेजारील पाकिस्तानमधील हिंदूंच्या समस्यांकडे केव्हा लक्ष देणार ?

पाकचे साधे नाव घ्यायलाही घाबरणारा भारत !

काही देश आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत. अशा देशांना त्यांच्या या कृत्यांसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकचे नाव न घेता केली.

आतंकवादाची परिणती : पाकिस्‍तान फुटीच्‍या उंबरठ्यावर !

अमेरिकेच्‍या नेत्‍या हिलरी क्‍लिंटन यांनी वर्ष २०११ मध्‍ये केलेले एक अत्‍यंत प्रसिद्ध वक्‍तव्‍य जगभर गाजले. त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या, ‘‘तुम्‍ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्‍हाला चावणार नाहीत, अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.’’ हे वक्‍तव्‍य त्‍यांनी पाकिस्‍तानसंबंधी केले होते.

पाकची मानवी ‘ॲप्स’  भारत सरकार कधी प्रतिबंधित करणार ?

बरखा दत्त यांनी पाकला भारतात पुलवामासारखे मोठे घातपाती आक्रमण करण्याचा सल्ला देणे

भारतातील आतंकवादी कारवाया आणि त्यावरील एकमात्र उपाययोजना !

जगाच्या इतिहासातून, तसेच नकाशातून पाकिस्तानचे नावच पुसून टाकले पाहिजे. यातच भारताचे सौख्य सामावले आहे. सध्याचे राष्ट्रप्रेमी सरकार ही कृती निश्चितच करू शकते. याविषयी पाठपुरावा करण्याचे काम आपण नागरिकांनी आवर्जून करायला हवे.

(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेमध्ये काश्मीरच्या लोकांना समर्थन देत राहू !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामी कोऑपरेशन (ओ.आय.सी.)

पाकिस्तानच्या दबावातून अशा प्रकारचे विधान करून ‘ओ.आय.सी.’ केवळ पाकला खुश करण्यापलीकडे काहीही साध्य करू शकत नाही; कारण काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कुणी कितीही बाता मारल्या, तरी त्यात पालट होऊ शकणार नाही, हे ‘ओ.आय.सी.’सारख्या संघटनांनी लक्षात ठेवावे !

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये भारताने पाक आणि इस्लामी देशांची संघटना यांना फटकारले !

अशा शाब्दिक फटकार्‍यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. त्याला समजेल अशाच भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !

पाकचे पंतप्रधान इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये २ जनमत चाचण्या घेणार !

‘भारतात रहायचे कि पाकमध्ये ?’आणि ‘पाकमध्ये रहायचे कि स्वतंत्र काश्मीर हवे ?’ याविषयी जनमत चाचण्या घेणार

भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी  ! – संयुक्त राष्ट्रे

असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !