विदारक विवाहबाह्य संबंध !
विवाहबाह्य संबंध ही विवाह या संकल्पनेलाच छेद देणारी आहे. कुटुंबाची आधारशिला असणारी स्त्रीच जर अशा प्रकारे वागत असेल, तर ती मुलांवर काय संस्कार करणार ?
विवाहबाह्य संबंध ही विवाह या संकल्पनेलाच छेद देणारी आहे. कुटुंबाची आधारशिला असणारी स्त्रीच जर अशा प्रकारे वागत असेल, तर ती मुलांवर काय संस्कार करणार ?
‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.
मुके पक्षी जर इतका प्रतिसाद देत असतील, तर भली माणसे नक्कीच देतील; केवळ आपल्याला त्यांच्याविषयी आतून प्रेम वाटायला हवे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे इतकेच !
पंतप्रधान मोदींनी नुकतेच ‘देशाचे निर्माणकर्ते’ (‘नॅशनल क्रिएटर्स’) म्हणून चांगल्या क्षेत्रात कार्य करणारे काही युवक आणि युवती यांचा सत्कार केला. सामाजिक, आध्यात्मिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणार्या युवक-युवतींचा या वेळी सत्कार करण्यात आला.
इतस्ततः थुंकून आणि कचरा करून जनतेचे आरोग्य धोक्यात आणणार्या अशा मंडळींवर वचक ठेवण्यासाठी महापालिकेने तो व्यय या कर्मचार्यांकडून सव्याज वसूल करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
सर्वत्र अनेक ठिकाणी रस्त्यांवर भीषण अपघात होत असतात. या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावे लागतात. रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले, रस्त्यातील धोकादायक वळणे काढून टाकली, तरी अपघातातील मृत्यूचा आकडा काही न्यून होतांना दिसत नाही.
दारूच्या व्यसनाने आजतागायत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अनेकांना कर्जबाजारी केले आहे, तर अनेकांना रस्त्यावर आणले आहे. व्यसनाच्या अधीन झालेल्यांना पत्नी, लेकरे तुच्छ मानायला लावणारी दारू सुखी संसारात विष पेरण्याचे कार्य करते.
उत्तरप्रदेशातील बरेली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘जेव्हा एखादी धार्मिक व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसते, तेव्हा त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.’’
महिलांनी पुरुषी नजरेतून स्वतःचे सौंदर्य खुलवण्यापेक्षा विचारांमधून आणि कृतीतून खरे सौंदर्य निर्माण करायला हवे !
थोड्या फार चित्रपटांत काम काय केले की, ‘आपल्याला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झालेले आहे’, असे समजून अभिनेत्री काहीही बरळतात आणि भोळे भाबडे चाहते त्यांचे लगेचच अनुकरण करतात; म्हणूनच तर समाज आज रसातळाला जात आहे.