भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला १ लाख रुपये अर्पण !

समाजात भौतिक शिक्षण देणारी अनेक विश्वविद्यालये आहेत; मात्र ईश्वरप्राप्तीचे आणि अध्यात्मशास्त्राचे परिपूर्ण शिक्षण देणारे एकही विश्वविद्यालय नाही.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘आध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद !

गोवा पर्यटन खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’ या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले. हा कार्यक्रम ताळगाव येथील ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम’मध्ये आयोजित करण्यात आला होता.

 स्त्रियांनी साडीचा पदर मोकळा सोडण्यापेक्षा तो कंबरेला खोचणे लाभदायी असणे ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन

स्त्रियांनी किमान घरात असतांना साडी नेसावी, तसेच घरातील विविध कामे करतांना साडीचा पदर मोकळा न सोडता, तो कंबरेला खोचावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाला समाजातून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार्‍या आध्यात्मिक संशोधनावर आधारित विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख गत ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत हाता-पायांच्या तळव्यांवरील रेषांच्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘सी-२०’ परिषदेच्या कार्यक्रमात साधिकांना नृत्यात सहभागी होण्यापूर्वी शिकायला मिळालेली सूत्रे आणि नृत्याचा सराव करतांना आलेल्या अनुभूती

प्रार्थना करत असतांना मला सूक्ष्मातून क्षीरसागराच्या लाटांचा नाद ऐकू येऊ लागला आणि माझे मन शांत झाले. तिथे विष्णुतत्त्व जाणवू लागले.

वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून चालू होणारे ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ भारतासाठी कसे राहील ?

‘वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून म्हणजे ९.४.२०२४ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ चालू होत आहे. हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ? याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन पुढे दिले आहे.

भारतातील प्रमुख कालगणना !

‘भारतासारख्या प्राचीन आणि विस्तीर्ण राष्ट्रात आजपर्यंत अनेक कालगणना उपयोगात आणल्या गेल्या आहेत आणि अनेक पराक्रमी सम्राटांनी केलेल्या दिग्विजयाच्या प्रीत्यर्थ स्वतंत्र कालगणना आरंभ झाल्या. सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मुख्य कालगणनांची माहिती पुढे दिली आहे.

वास्तूदोष निवारणार्थ केलेल्या रत्नसंस्कार विधीच्या संदर्भातील संशोधन !

‘रत्नसंस्कार विधीचा घरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी विधीपूर्वी आणि विधीनंतर घराची छायाचित्रे काढून त्यांची निरीक्षणे करण्यात आली.

बोरिवली, मुंबई येथील ‘नृत्यनिर्झर’ या कथ्थक नृत्य शिकवणार्‍या संस्थेतील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या दैवी युवा विद्यार्थिनी कु. गौरी जथे !

‘४.१२.२०२३ या दिवशी बोरिवली, मुंबई येथील ‘नृत्यनिर्झर’ या नृत्य शिकवणार्‍या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कलांविषयीचे संशोधन कसे केले जाते ?’, हे सांगण्याच्या दृष्टीने एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.