दौंड (पुणे) पोलिसांनी कत्तलीसाठी जाणार्‍या २१ रेड्यांचे प्राण वाचवले !

सातत्याने घडणार्‍या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !

Birth Registration Rule : मुलाच्या जन्माची नोंदणी करतांना पालकांना त्यांचा धर्म सांगावा लागणार !

केंद्र सरकारने पालटले जन्म प्रमाणपत्राचे नियम

संपादकीय : ‘एन्.जी.ओ.’ कि धर्मांतरांचे अड्डे ?

सामाजिक सेवांचा बुरखा पांघरून प्रामुख्याने ज्या ख्रिस्ती संस्था कार्य करतात, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे अत्यावश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारने धर्मांतरबंदी आणि समान नागरी कायदा यांच्या दृष्टीने पावले उचलल्यास ते हिंदूंसाठी दिलासाजनक असेल !

रत्नागिरी जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश !

जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. 

स्त्रीधन, त्याचे प्रकार आणि त्याविषयी महिलांचे अधिकार

‘अगदी पौराणिक काळापासून कायद्याने स्त्रीला पुष्कळ संरक्षण दिलेले आहे. आपला भारतीय समाज मिताक्षर (जन्मामुळे मिळणारी मालकीत्व) आणि दयाभाग (कुणाच्या मृत्यूमुळे मिळणारे मालकीत्व) या दोन कुटुंब व्यवस्थेमध्ये दडलेला आहे.

Karnataka High Court : कायद्याचा मान न राखणार्‍या पोलीस अधिकार्‍याला सहानुभूती दाखवणार नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

अशा पोलिसांना अटक करून कारागृहातच टाकायला हवे !

Scotland Hate Crime Law : स्कॉटलंडमध्ये द्वेष गुन्हेगारी (हेट क्राईम) कायदा लागू !

या कायदा पीडित समुदायांना संरक्षण प्रदान करील, असे स्कॉटिश सरकारने म्हटले आहे.

US On Khalistani Pannu : अमेरिकेत भाषण स्वातंत्र्य असल्याने आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्यावर कारवाई होऊ शकत नाही ! – अमेरिका

भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील नेत्यांना ठार मारण्याची धमकी देता येते, हे अमेरिकेकडूनच आता जगाला शिकावे लागेल ! खलिस्तानवाद्यांच्या माध्यमांतून भारतावर दबाव आणण्याचाच प्रयत्न अमेरिका करत आहे, हेच यातून स्पष्ट होते.

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खासगी संस्थांचे साहाय्य घेण्यासाठी गोवा सरकार कायद्यात सुधारणा करण्याच्या सिद्धतेत !

सरकार किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी कायद्यात पालट करण्याचा विचार करत आहे. उपाहारगृहांसमवेत मद्यालये चालू होणार नाहीत, याची काळजी घेऊन ऐतिहासिक किल्ल्यांचे पावित्र्य टिकवणे आवश्यक आहे !

उत्तरप्रदेश उच्च न्यायालयासमोर ‘अवैध धर्मांतरबंदी उत्तरप्रदेश २०२१’ कायद्याचे अपयश !

उत्तरप्रदेश सरकारने ‘अवैध धर्मांतरबंदी २०२१ कायदा’ केला. या कायद्याचा उद्देशच अवैधपणे, बलपूर्वक, प्रलोभन दाखवून आणि विवाहाच्या निमित्ताने धर्मांतर होऊ नये, हा होता. जेव्हा कुठलेही राज्य सरकार एखादा विशेष कायदा करते, तेव्हा जामीन सहजपणे किंवा मागितल्यावर लगेचच जामीन देऊ नये.