लंडनमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवणार्‍या भारतीय विद्यार्थ्याच्या विरोधात चालवली जात आहे मोहीम !

याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या विद्यार्धी संघटनेची निवडणूक जिंकून संघटनेची अध्यक्ष बनलेल्या रश्मी सामंत हिला साम्यवाद्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने पदाचे त्यागपत्र दिले होते. यावरून ब्रिटनमधील विद्यापिठांमध्ये कशा प्रकारे भारतविरोधी टोळी कार्यरत आहे, हे दिसून येते !

Namaz In Classroom : सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी अनुमतीविना वर्गातच केले नमाजपठण !

वर्गात श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र ठेवण्याला कडाडून विरोध करणारे पुरो(अधो)गामी वर्गात नमाजपठण करणार्‍यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

संच मान्यतेच्या सुधारित निकषाअन्वये पटसंख्या न्यून झाल्यास मुख्याध्यापकांचे पद रहित होणार !

खासगी शाळांना शासनमान्यतेविना नवीन शिक्षक संमती मिळत नाही. निवृत्त शिक्षकांची नियुक्ती ही नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंतच असेल. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

UP Madarsa Board Act : उत्तरप्रदेश मदरसा बोर्ड कायदा घटनाविरोधी !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

एम्.ए.च्या प्रथम वर्षाच्या शिक्षणशास्त्र विषयातील एका पेपरचा निकाल १ वर्षानंतरही नाही !

शिक्षण विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना काढेल का ?

Maharahstra Teacher Dress Code : महाराष्‍ट्रात शालेय शिक्षकांसाठी वस्‍त्रसंहिता लागू !

शिक्षण विभागाचा अभिनंदनीय निर्णय ! मंदिरांत वस्‍त्रसंहिता लागू झाल्‍यावर कोल्‍हेकुई करणार्‍यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ?

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७४ शाळा बंद !

विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदींच्या (प्रावधानांच्या) अन्वये प्रत्येक २० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असणे आवश्यक आहे; मात्र जिल्ह्यातील एकूण ३ सहस्र ७१७ जिल्हा परिषद शाळांपैकी १ सहस्र शाळांमधील पटसंख्या १० पेक्षाही अल्प आहे.

Gujarat Hijab Row : अंकलेश्‍वर (गुजरात) येथील खासगी शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब काढायला लावले !

पालकांच्‍या तक्रारीनंतर परीक्षा केंद्र प्रशासक आणि मुख्‍याध्‍यापक यांच्‍यावर कारवाई

निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे विद्यार्थ्यांना वारंवार जुलाबाचा त्रास !

संचालकांनी आश्वासने देऊन काय उपयोग ? विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच नोंद का घेतली नाही, हे सांगावे ! विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हानीला उत्तरदायी असणार्‍या संचालकांवरही कारवाई व्हायला हवी !