India G20 Appreciated : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जी-२०’ परिषदेचे ‘आय.एम्.एफ्.’ आणि जागतिक बँक यांच्याकडून कौतुक
भारतीय अर्थव्यवस्थेचेही कौतुक !
भारतीय अर्थव्यवस्थेचेही कौतुक !
आस्थापने आणि महामंडळे लाभात चालवू न शकणारे सरकार मंदिरे का कह्यात घेते ?
भारत सध्या जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे; परंतु दरडोई उत्पन्न केवळ २ सहस्र ६०० डॉलर (२ लाख १७ सहस्र रुपये) आहे. समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की, अर्थव्यवस्थेचा आकार आणि विकास या दोन भिन्न गोष्टी आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ४ सहस्र ६५० कोटी इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. या ४५ दिवसांमध्ये देशात नियमित सरासरी १०० कोटी रुपयांची अवैध रक्कम पकडली जात आहे.
भिकारी झालेल्या पाकिस्तानला मिळालेली ही भीक केवळ आतंकवादावरच खर्च होणार, यात आश्चर्य नाही !
आज भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली असून येणार्या दशकांमध्ये चीन आणि अमेरिका यांनाही ती शह देऊ शकते. अमेरिकी अर्थव्यवस्थाही खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच ती भारताचे कौतुक करीत आहे !
निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय
भारतीय संस्थांनी ‘अमेरिका धार्मिक नि वांशिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक देश बनला आहे’, असा अहवाल बनवून तो जगभरात प्रसारित केला पाहिजे !
मराठी भाषेत नामफलक न लावणार्या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.
जमिला क्लार्क आणि अरवा अझीझ अशी महिलांची नावे असून त्यांनी या पोलिसांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला होता की, त्यांना अटक केल्यानंतर ओळखीसाठी त्यांचे छायाचित्र काढावे लागले