आचारधर्म सर्वश्रेष्ठ !
सर्व शास्त्रांत आचार श्रेष्ठ सांगितला आहे. धर्म आचारातून निर्माण होतो. धर्माच्या आचरणाने आयुष्य वाढते.
सर्व शास्त्रांत आचार श्रेष्ठ सांगितला आहे. धर्म आचारातून निर्माण होतो. धर्माच्या आचरणाने आयुष्य वाढते.
अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्तिकतावादी बनलेली असतात.
प्रत्यक्ष किंवा अनुमानाने ज्या सुखाच्या, तसेच दुःखापासून निवृत्तीच्या उपायाचे परिज्ञान होऊ शकत नाही, त्याला लोक वेदांपासून जाणतात. म्हणून त्यांना ‘वेद’ म्हणतात.
‘धर्म’ हा विज्ञान किंवा आजचे आधुनिक शास्त्र यांचा वैरी नाही. शास्त्र ज्या समस्या निर्माण करते, जे जंजाळ निर्मिते, त्याची पूर्तता ‘धर्म’ करतो. ‘धर्म’ हा विज्ञान किंवा आधुनिक शास्त्रांचा पूरक आहे. ‘धर्म’ विज्ञानाच्या टप्प्यापलीकडील गोष्टींचे विवेचन करतो; म्हणून विज्ञानाने धर्मसिद्धांतांना साहाय्य केले पाहिजे.
हिंदु राष्ट्र नसेल, तर सनातन धर्मही सुरक्षित रहाणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी हिदु राष्ट्राची जोरदार मागणी केली पाहिजे. त्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन अयोध्या येथील हनुमानगढीचे महंत पू. राजूदासजी महाराज यांनी केले.
‘सध्याच्या काळाला वा युगाला ‘विज्ञानयुग’ म्हटले जाते, हे योग्य आहे का ?’, याचा आधी नीट विचार केला पाहिजे; कारण सध्या विज्ञानाच्या नावाखाली चंगळवाद वाढवला जात आहे…
मंदिर पाडून मशीद बांधली, हे उदयनिधी यांना चालते का ? हे त्यांनी सांगायला हवे ! जर चालत नसेल, तर देशातील साडेतीन लाख मंदिरे पाडून तेथे मशिदी उभ्या राहिल्या आहेत, त्या रिकामी करण्यास ते सांगतील का ?
धर्मापासून संपत्ती प्राप्त होते. धर्मापासून सुख निर्माण होते. धर्माने सर्वकाही प्राप्त होते. धर्म हे सर्व जगाचे सार आहे.
काँग्रेस आणि साम्यवादी नेते अनेकदा सनातन धर्माच्या विरोधात विधाने करतात; पण सनातन धर्माचा झेंडा मात्र जगभर फडकत आहे. शांती आणि ज्ञान यांचा संदेश देणार्या सनातन धर्माने संपूर्ण जग प्रभावित आहे.
‘धर्मस्य मूलं अर्थम् ।’ म्हणजेच आपल्या अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले.