साम्यवादी वृत्तपत्रातून राज्यघटनेविषयी चुकीचे वृत्त प्रसारित करून लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न !

‘सध्या भारताची राज्यघटना धोक्यात आहे’, असे चित्र निर्माण करण्याचा या साम्यवादी वृत्तपत्रे आणि विरोधी शक्ती यांचा प्रयत्न दिसून येतो. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना पालटली जाणार’, असे वातावरण सिद्ध करून गरिबांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे हे एक षड्यंत्र तर नाही ना, असा प्रश्न पडतो.

लंडनमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवणार्‍या भारतीय विद्यार्थ्याच्या विरोधात चालवली जात आहे मोहीम !

याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या विद्यार्धी संघटनेची निवडणूक जिंकून संघटनेची अध्यक्ष बनलेल्या रश्मी सामंत हिला साम्यवाद्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने पदाचे त्यागपत्र दिले होते. यावरून ब्रिटनमधील विद्यापिठांमध्ये कशा प्रकारे भारतविरोधी टोळी कार्यरत आहे, हे दिसून येते !

Pinarayi Vijayan Controversial Remarks : ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय हिंद’ या घोषणा मुसलमानांनी रचल्या ! – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्

मुख्यमंत्री विजयन् यांचा दावा खरा मानला, तर भारतातील मुसलमान या दोन्ही घोषणा म्हणण्यास नकार का देतात ? हे त्यांनी सांगायला हवे !

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ३)

शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !

Sudipto Sen On JNU : मूठभर साम्यवाद्यांमुळे ‘जे.एन्.यू.’ अपकीर्त होत असल्याने हुशार विद्यार्थी त्यांना पराभूत करू शकतात !

‘बस्तर द नक्सल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचे ‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थ्यांना आवाहन !

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग २)

‘भारतात हिंसक आंदोलनांसारखे साम्यवादी डावपेच अयशस्वी होतील’, हे अनेक दशकांपासून भारतातील साम्यवादी पक्षाला आर्थिक साहाय्य करता करता सोव्हिएत रशियाच्या लक्षात आले होते.

संपादकीय : केरळची आर्थिक दिवाळखोरी !

गेली अनेक वर्षे केरळवर साम्यवाद्यांचे राज्य आहे. साम्यवादी विचारसरणीनुसार सगळे समान आणि त्यामुळे सगळ्यांचा विकास समान झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले राज्य म्हणून ज्याचा नेहमीच गवगवा होता, त्या राज्याच्या देखाव्याचा फुगा आता फुटण्याची वेळ आली आहे.

JNU Clash : ‘जे.एन्.यू.’मध्ये साम्यवादी आणि ‘अभाविप’ संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी !

जे.एन्.यू.वर जोपर्यंत साम्यवाद्यांचे वर्चस्व आहे, तोपर्यंत असे प्रकार चालूच रहातील. हे रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे आवश्यक !

केरळच्या राज्यपालांना साम्यवाद्यांचा विरोध !

साम्यवाद्यांच्या चुकीच्या विचारसरणीमुळे त्यांचे भारतीय राजकारणातील स्थान नगण्य होत चालले आहे. गेली १० वर्षे हिंदूंमध्ये झालेली जागृती, हिंदूंवरील अन्याय निवारण, हिंदूंकडून होत असलेली ‘हिंदु राष्ट्रा’ची न्याय मागणी, हे सर्व साम्यवाद्यांना असह्य होत आहे.

राज्यपालांवर आक्रमण केल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाचा निवाडा !

एकंदरच साम्यवाद्यांचे प्राबल्य असलेले केरळ आणि बंगाल ही राज्ये लोकशाहीची हत्या करण्यात पुढे आहेत. अलीकडेच ‘ईडी’चे अधिकारी बंगालमध्ये शेख यांच्या अटकेसाठी गेले असता त्यांच्यावर सहस्रो धर्मांधांचा जमाव चालून गेला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.