संपादकीय : शिरजोरीचा अंत कधी ?

. . . भारतानेही अशीच गोष्ट तिबेटच्या संदर्भात केली, तर चिनी ड्रॅगन किती फुत्कारेल ? याची आपण कल्पना करू शकतो; परंतु चीनच्या कुरघोड्या कायमच्या थांबवण्याकरता आता भारताला काहीतरी मोठी कूटनीती वापरण्याची वेळ आली आहे. निवडणुकांनंतर त्याला गती मिळू शकेल, अशी आशा करूया !

चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे !

पूर्व लडाखमधील चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहेे. आमची सिद्धता फार उच्च पातळीवरची आहे.असे आत्मविश्‍वासपूर्ण विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.

कॅनडात आतंकवादी, फुटीरतावादी आणि भारतविरोधी घटकांना आश्रय ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

कॅनडाचे म्हणणे आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे असले, तरी याचा अर्थ ‘मुत्सद्दींना धमकावले पाहिजे’ असा नाही.

चीन-तैवान संघर्षात भारताच्या चिंता वाढणार !

चीनची सध्याची पावले पहाता लवकरच चीन-तैवान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.यामुळे भारतासह संपूर्ण आशियाला याची प्रत्यक्ष झळ बसणार आहे.

China Activity : हिंद महासागरातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारताचे लक्ष !

हिंद महासागरात एक स्थानिक नौदल शक्तीच्या रूपात आम्ही ‘तेथे काय चालू आहे ?’, यावर लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर्. हरि कुमार यांनी केले.

China never occupied foreign land : (म्हणे) ‘चीनचे अन्य देशांच्या १ इंच भूमीवरही नियंत्रण नाही !’

‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्‍या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्‍वास ठेवणार ?

आधुनिक भारताचा अनेक आघाड्यांवर विजय !

भारताला जे आतंकवादी हवे आहेत, त्यांच्या पाकमध्ये अथवा कॅनडामध्ये अज्ञातांकडून एका मागोमाग एक हत्या होत आहेत. यामुळे एक प्रकारची दहशत त्यांच्यात निर्माण झाली आहे.

चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

दादागिरी आणि गांधीगिरी !

चीन भारताच्या किती आणि कशा कुरापती काढतो ? हे आता संपूर्ण जगाला ठाऊक आहे. आता त्याने भारताचा अरुणाचल प्रदेश त्याच्या मानचित्रात (नकाशामध्ये) दाखवून भारताला पुन्हा एकदा डिवचले आहे.