‘महाराष्ट्रदिन’ साजरा का केला जातो ?
१ मे १९६० या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१ मे १९६० या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.
छोट्याशा नेपाळमध्ये हिंदु ‘हिंदु राष्ट्रा’साठी आंदोलन करतात; मात्र भारतातील हिंदु असे काही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
पाकिस्तानमध्ये हिंदूंनी इस्लामचा अवमान केल्याची अफवा पसरवून त्यांना ठार मारल्याची किंवा शिक्षा सुनावल्याची अनेक उदाहरणे आहेत. नेपाळमधील मुसलमानही तोच कित्ता गिरवत आहेत, असे वाटल्यास चूक ते काय ?
या वेळी आंदोलक आणि पोलीस यांची झटापट झाली. आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
हे प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? आता पुन्हा पालकांकडे शुल्क मागणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे !
जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.
चीनने येथील भारताची अनुमाने ४ सहस्र चौरस कि.मी. कुरण भूमी बळकावली आहे. पश्मिनी मेंढपाळ मोर्चात सहभागी होतील, ते चीनने बळकावलेले कुरण कुठे आहे हे सांगतील.
अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद ! असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?
माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
हिंदूंनी अशी कितीही निदर्शने केली, तर त्याचा परिणाम ना तेथील सरकारवर होणार ना धर्मांध मुसलमानांवर ! पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे !