उरुळी कांचनजवळील (पुणे) भवरापूर येथे ‘अंनिस’चा ‘स्मशान भेट’ कार्यक्रम !

भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत !

गोळी झाडणार्‍यांचा चेहरा २०० मीटरवरून ओळखणे अशक्य ! – अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड, मुंबई उच्च न्यायालय

त्यक्षात २०० मीटरवरून कुणाचाही चेहरा ओळखणे अशक्य असते, तर ५०० मीटर अंतरावरून चेहरा दिसणे कसे शक्य आहे ? त्यामुळे हा साक्षीदार खोटी माहिती देत आहे, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी केला.

कोणत्याच संशयितांच्या विरोधात ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने सर्वांची निर्दोष मुक्तता करावी ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, मुंबई उच्च न्यायालय

इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, ‘सीबीआय’ने त्यांच्याच पोलीस अधिकार्‍यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. यातून हेच सिद्ध होते की, जे संशयित आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठीच आणि सनातन संस्थेला त्यात गोवण्याच्या दृष्टीनेच हे अन्वेषण करण्यात आले.

होलिका दहनाचे अध्यात्मशास्त्र आणि महत्त्व !

सण, धार्मिक उत्सव आणि व्रते हे हिंदु धर्माचे एक अविभाज्य अंग आहेत. शास्त्रानुसार धार्मिक कृती करून सण साजरा केल्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात अनेक लाभ होतात. यामुळे संपूर्ण समाजाची आध्यात्मिक उन्नती होते.

(म्हणे) ‘पुरणपो‍ळी होळीत न टाकता ती गरिबांना दान करा !’

हिंदु सणांच्याच दिवशी अशी शास्त्रविरोधी आवाहने का केली जातात ?

डॉ. दाभोलकरांची हत्या होण्यापूर्वी ते आदल्या रात्री आणि सकाळी कुठे होते ? हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकलेला नाही ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे या वेळी उपस्थित होते.

Anti-Hindu Sham Manav : (म्हणे) ‘धीरेंद्रकृष्ण शास्त्री ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का ?’ – शाम मानव, संस्थापक, अंनिस

हिंदु राष्ट्र, ब्राह्मण यांच्याविषयी पोटशूळ उठणारे प्रा. शाम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

अंनिसच्या वतीने महापालिकेच्या शाळांमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम थांबवण्याची तक्रार करून मागणी !

हा कार्यक्रम धार्मिक भावना भडकावून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा कट आहे. समाजामध्ये अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन अराजकता माजू शकते.

विनाअनुमती कार्यक्रम घेतल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस ! – उपायुक्त दत्तात्रेय घनवट, शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका

हिंदु धर्माच्या विरोधात कार्यक्रम घेऊनही बहुसंख्य हिंदूंच्या भारतात संबंधितांवर कारवाई न होणे, हे पोलीस आणि प्रशासन हिंदूंच्या भावनांना काडीचीही किंमत देत नसल्याचे लक्षण आहे. पोलीस आणि प्रशासन काय केल्यावर हिंदूंना न्याय देईल !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची अंनिसची मागणी !

‘अशास्त्रीय, दिशाभूल करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य धीरेंद्रकृष्ण शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यातही झाली आहे’, असा आरोप करत धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशी मागणी अंनिसकडून करण्यात आली आहे.