रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा गावडे (वय ५० वर्षे) आणि फोंडा (गोवा) येथील श्रीमती अंजली कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘माझी ६० टक्के पातळी व्हायलाच पाहिजे’, अशी सौ. राधा हिची अपेक्षा नव्हती. देवाच्या चरणांजवळ आहे, तेच पुष्कळ आहे, असे तिला वाटते.’

अखंड नामानुसंधानात रहाणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भेटायला आल्या, तेव्हा आजी त्यांना म्हणाल्या, ‘माझी गुरुदेवांशी भेट झाली, तेव्हाही मी तुम्हाला शोधत होते; मात्र तुमची भेट झाली नाही.’

उतारवयातही तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे (वय ८१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

१५.४.२०२४ या दिवशी नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

इतरांना साहाय्य करणारे आणि संतांप्रती भाव असणारे गाजरवाडी, जिल्हा नाशिक येथील श्री. मोतीराम तुकाराम शिंदे (वय ८० वर्षे) यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

फाल्गुन शुक्ल प्रतिपदा (११.३.२०२४) या दिवशी श्री. मोतीराम शिंदेआजोबा यांचा ८० वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांचे मुलगे आणि नात यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिचा सत्कार !

रत्नागिरी – जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२४ या दिवशी ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळा’ आयोजित केला होता…

सातारा येथील श्री. सुनील नामदेव लोंढे (वय ५८ वर्षे) आणि सौ. सुलभा सुनील लोंढे (वय ५६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी त्यांचा सत्कार !

सौ. विद्या कदम यांनी लोंढे दांपत्याची गुणवैशिष्ट्ये सांगून दोघेही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे उपस्थितांना सांगितले. या वेळी लोंढे दांपत्याचा कृतज्ञताभाव जागृत झाला.

देवाच्या अनुसंधानात असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल, जिल्हा रायगड येथील कु. काव्यांश जुनघरे (वय ८ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल अष्टमी (१७.३.२०२४) या दिवशी पनवेल, रायगड येथील बालसाधक कु. काव्यांश जुनघरे याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. अमृता जुनघरे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्यामध्ये जाणवलेले वैशिष्टपूर्ण पालट खाली दिले आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या भावविश्‍वात नेणारा ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) राघवेंद्र माणगावकर यांचा साधकांना मिळालेला शेवटचा सत्‍संग !

गुरूंचे त्‍वरित आज्ञापालन करण्‍याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे माणगावकरकाका !

अंतर्मुख वृत्ती आणि अल्प अहं असलेले गोवा येथील कै. राघवेंद्र माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘काही दिवसांपूर्वी माझी माणगावकर यांच्याशी भेट झाली, त्या वेळी अंतर्मुख आणि भावावस्थेत असलेल्या माणगावकर यांना पाहिल्यावर ‘त्यांची साधना चांगल्या प्रकारे चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले.

कर्करोगाने गंभीर रुग्णाईत असूनही स्थिर, आनंदी आणि भावाच्या स्थितीत रहाणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे जळगाव येथील श्री. भिकन मराठे (वय ४६ वर्षे)!

पूर्वी ते पुष्कळ व्यसनाधीन होते; पण आता त्यांचे व्यसन पूर्णपणे सुटले आहे.‘आधीच्या तुलनेत त्यांच्यात प्रेमभाव पुष्कळ वाढला असून ते सर्वांशीच प्रेमाने बोलतात.