शिवजयंती तिथीने साजरी करूया !
इतकी एकतानता आणि भारदस्त मंत्रशक्ती ज्या नावात आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण भारतीय तिथीने साजरी करायची सोडून गुलामीच्या इंग्रजी दिनांकानुसार साजरी करणे, हा त्यांच्या कार्याचा विसर पडणेच होय !
इतकी एकतानता आणि भारदस्त मंत्रशक्ती ज्या नावात आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण भारतीय तिथीने साजरी करायची सोडून गुलामीच्या इंग्रजी दिनांकानुसार साजरी करणे, हा त्यांच्या कार्याचा विसर पडणेच होय !
तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात.
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.
दिवसाचे १८ घंटे सतत लेखन करत प.पू. गुरुदेवांनी अक्षरवाङ्मय निर्माण केले. धर्मावरील पाखंडांच्या आघातांचे खंडण केले. ‘अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही । चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या ।’ या वृत्तीने त्यांनी पाखंड खंडणाचे कार्य स्वीकारले.
चिंता ही भगवंताची मुलगी असल्यामुळे ती सभ्य आहे. ‘तुम्ही कामात आहात’, असे पाहिल्यावर सभ्य माणसे जशी तुम्हाला त्रास देत नाहीत
देशात अर्धी जनता भुकेली रहात असतांना एवढा व्यय करणे कितपत योग्य ?
दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.
‘लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खाते सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याने २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.
९० टक्के भाजल्याने या मुलीवर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो’, असे ती म्हणत होती. दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी ही घटना घडली होती.
मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील खालचीवाडी, पळसंब येथे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्याच्या १८ लोखंडी ‘प्लेट्स’ची चोरी १९ मार्च २०२४ या दिवशी करण्यात आली. त्यामुळे बंधार्यातील पाणी वाहून गेल्याने पाण्याचा साठा न्यून झाला आहे.