धर्मांधांकडून अल्पवयीन दलित मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या !
‘जय भीम जय मीम’च्या (दलित-मुस्लिम ऐक्याच्या) घोषणा किती फसव्या आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! उत्तरप्रदेश सरकार या घटनेतील दोषींना फासावर लटकवणार का ?
‘जय भीम जय मीम’च्या (दलित-मुस्लिम ऐक्याच्या) घोषणा किती फसव्या आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! उत्तरप्रदेश सरकार या घटनेतील दोषींना फासावर लटकवणार का ?
पोलिसांनी शाळेशी संबंधित लोकांना अटक केली आहे. यासह शाळाचालकांच्या व्यवसायावरही धाडी टाकण्यात येत आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपासह अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत.
भारतात सट्टेवर आधारित असणार्या, खेळणार्याला हानी पोचवणार्या आणि व्यसनाधीन बनवणार्या ३ प्रकारच्या ऑनलाईन खेळांना अनुमती दिली जाणार नाही.
जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्या मुलासाठी फार चांगले आहेे- तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्
महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !
काश्मीरमधील आतंकवाद अल्प झालेला नाही, तर तळागाळापर्यंत मुरलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते !
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
हिंदु धर्मासह विविध विषयांवर ८ पुस्तके लिहिणारे आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांनी ट्वीट करून ब्राह्मणांना त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करण्याचा सल्ला दिला आहे.
भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
पत्रकार परिषदेस प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे अध्यक्ष श्री. प्रसाद पंडित (गुरुजी), हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते.