उत्तरप्रदेशात २ मुसलमानांनी एका हिंदु महिलेवर केला सामूहिक बलात्कार
अशांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अशांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
ठार झालेला आतंकवादी घरातून लपून गोळीबार करत होता. या घरात आणखी २-३ आतंकवादी लपून बसल्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे नियम !
‘‘म्हादईवर उभारण्यात येणार्या कळसा-भंडुरा प्रकल्पांवरून भाजप राजकारण करत नाही. भाजप सरकार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पुढे नेण्याच्या सिद्धतेत आहे. कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळाने लवकरात लवकर प्रकल्पाला संमती देऊन ती केंद्राला पाठवली पाहिजे.’’ – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
‘वेदिक सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने प्रतिवर्षी देशाच्या फाळणीच्या दिनाच्या, म्हणजेच १४ ऑगस्ट या दिवशी ‘अखंड भारत निर्मिती’चा ठराव करण्याविषयीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम चेन्नईच्या टी. नगरमधील गुरुबालाजी कल्याण मंडपामध्ये आयोजित करण्यात आला.
‘भारत हिंदु मुन्नानी’ (भारत हिंदु आघाडी) च्या वतीने उमा सूरज सभागृह, चेन्नई येथे विनायक चतुर्थीविषयी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते.
बहुतांश मुसलमान हे हिंदुद्वेषीच असतात, हाच इतिहास आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा घटनांना फार महत्त्व देऊ नये !
ओसामा बिन लादेन म्हणाला होता ‘मी ५ वेळा नमाजपठण करतो, कुराण वाचतो.’ त्या कुराणाचे पठण केलेले आतंकवादी कसे झाले ?, हेच मला समजत नाही.
विद्यापिठात ज्ञानार्जन करणे, हा आमचा अधिकार आहे’, असे म्हणण्याऐवजी विद्यार्थ्यांना ‘तेथे मद्यप्राशन करणे’ हा त्यांचा अधिकार वाटत असेल, तर अशा युवापिढीच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित आहे का ?
हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘खोटारडे’ म्हणणारे पुरो(अधो)गामी यांचा इतिहास पडताळला, तर त्यात खोट्याविना आणखीही काहीही सापडणार नाही, हे लक्षात घ्या !