खलिस्तानी आतंकवादी पन्नूच्या धमकीनंतर टोरंटो (कॅनडा) विमानतळावर १० जणांची चौकशी !
या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते.
या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते.
याआधी नेतान्याहू यांनी दिलेल्या एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते की, हमासविरोधातील युद्ध संपल्यानंतर गाझाच्या सुरक्षेचे दायित्व इस्रायल घेईल.
ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सामाजिक माध्यमांतून म्हटले, ‘अंधारावर प्रकाशाच्या विजयाच्या निमित्ताने पंतप्रधान सुनक हिंदु समाजातील लोकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले.
विज्ञानाच्या अतिरेकाचेच हे फलित नव्हे का ?
पाकच्या सागरी सीमेमध्ये मासेमारी केल्याच्या कथित आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना पंजाबमधील अटारी सीमेवरून भारतात पाठवण्यात येणार आहे.
संबंध बिघडवण्याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हेच कारणीभूत आहेत. भारतावर केलेल्या निराधार आरोपांवरून त्यांनी भारताची जाहीर क्षमा मागितल्यावरच संबंध सुधारू शकतात, हे आता भारताने कॅनडाला ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे !
असे अत्याचार करणार्या हमासच्या आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे, इस्लामी राष्ट्रे आणि भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
पाकिस्तानी जगाच्या कोणत्याही कोपर्यात गेले, तरी ते जिहादी कारवायाच करणार, यात कुणालाही शंका वाटू नये ! त्यामुळे आता पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करणेच योग्य !
भारतावर तत्सम आक्रमण करण्याचा घाट !