चिनी नागरिकांना लक्ष्य करणार्‍या ‘बलुच लिबरेशन आर्मी’वरून चीनने पाकला ठणकावले !

‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) वरील वाढत्या आक्रमणामुळे पाकिस्तानची सुरक्षा उघडी पडली आहे.

India Weather Forecast : भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज!

भारतीय हवामान खात्याच्या अहवालातही ‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल’, असे नमूद करण्यात आले आहे.

S Jaishankar Target China : भारतासमवेतचा दीर्घकालीन लेखी करार कायम ठेवण्यात चीन अपयशी ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद  साधतांना ते बोलत होते.

US Kejriwal Arrest : (म्हणे) ‘आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे !’ – अमेरिका

भारताने जाब विचारल्यानंतरही केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने पुन्हा तोंड उघडले !

UK Hindu Temples Budget : ब्रिटनमधील ४०० हिंदु मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद !

हिंदु मंदिरांपेक्षा इस्लामी संस्थांना दिलेला निधी अधिक  

लंडनमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवणार्‍या भारतीय विद्यार्थ्याच्या विरोधात चालवली जात आहे मोहीम !

याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या विद्यार्धी संघटनेची निवडणूक जिंकून संघटनेची अध्यक्ष बनलेल्या रश्मी सामंत हिला साम्यवाद्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने पदाचे त्यागपत्र दिले होते. यावरून ब्रिटनमधील विद्यापिठांमध्ये कशा प्रकारे भारतविरोधी टोळी कार्यरत आहे, हे दिसून येते !

मॉस्कोमधील आतंकवादी आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात ! – रशिया

क्रोकस सिटी हॉल येथे झालेल्या आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात आहे, असा दावा रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह यांनी केला.

गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप

यातून लक्षात येते की, आय.एस्.आय.च्या माध्यमांतून पाक सैन्य पाकच्या सर्वच सरकारी व्यवस्थांवर अधिकार गाजवत आहे !

अमेरिकी सरकारने नौकेवरील भारतीय कर्मचार्‍यांचे केले कौतुक !

अमेरिकेच्या सरकारने या नौकेवरील कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. नौका पुलाला धडकणार, हे लक्षात आल्यावर कर्मचार्‍यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.

UP Chinese Arrest : दोन चिनी घुसखोरांना उत्तरप्रदेशमधील सिद्धार्थनगरमधून अटक !

घुसखोरांचे भारतात घुसखोरी करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भारताने सर्वच घुसखोरांविरुद्ध करायला हवी !