इतबा अल् ‘हिंदु’ ?

गेल्या मासात ७ ऑक्टोबरला २ सहस्रांहून अधिक जिहादी आतंकवाद्यांनी १ सहस्र २०० हून अधिक निष्पाप इस्रायली नागरिकांचा नरसंहार केला. ‘इतबा अल् यहुदी’ म्हणजेच ‘ज्यूंचा नरसंहार’..

‘हर हर महादेव !’

त्रिमूर्तींपैकी एक भगवान शिव हिंदूंचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. सृष्टीचे निर्माणकर्ता श्री ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव आहेत.

भटक्या कुत्र्यांचा त्रास !

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई मनपाचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांना मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे पत्र लिहिले आहे.

बनावट औषधांपासून सावधान !

सीलबंद खाद्य उत्‍पादनातील रसायनांचा वापर; शेतमालावर होणारी रासायनिक फवारणी; फळे, भाज्‍या लवकर पिकवण्‍यासाठी केलेली रासायनिक प्रक्रिया, वाढते प्रदूषण, हवामानातील अनियमितता..

तुळशी विवाह !

‘दिवाळी’च्या दीपोत्सवानंतर येते ते तुळशीचे लग्न ! अजूनही महाराष्ट्रातील गावांत, तसेच गोव्यात तुळशीविवाह केला जातो. हिंदु धर्मात तुळशीला ‘पापनाशिनी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विठूरायाविना कुणी नाही !

‘विठूरायाविना मला आहे तरी कोण… सर्वांचा धनी तोच आहे.’ धाराशिवमधील एका गावातील ८५ वर्षीय आजी लिंबा वाघे यांचे हे बोल मनाला निश्‍चितच भावतात.

‘१ ला’ क्रमांक !

सर्व गुन्‍ह्यांमध्‍ये मुसलमान असतात पहिल्‍या क्रमांकावर ! ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘आपण काय करू शकतो ?’ या मानसिकतेमुळे हिंदू निष्‍क्रीय रहातात. संघटन करण्‍यासाठी हिंदू त्‍यांचा वेळ द्यायला सिद्ध नसेल, तर तो आत्‍मघात ठरणार, हे हिंदूंनी आतातरी लक्षात घेतले पाहिजे.

नियमांचे पालन करा !

अपघात टाळण्‍यासाठी प्रवासाला निघण्‍यापूर्वी वाहनाची दृष्‍ट काढणे, प्रार्थना करणे, गाडीत नामजपाच्‍या पट्ट्या लावणे आदी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करणेही क्रियमाणच आहे. क्रियमाण वापरून नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर अपघातांचे प्रमाण निश्‍चितच न्‍यून करता येईल !

भक्‍तीची कसोटी !

सर्वच संतांनी जीवनात कितीही घनघोर संकट आले, तरी ‘मी भगवंताचा आणि भगवंत माझा’ याच उत्‍कट भावाने त्‍यांनी भगवंताला आळवले. सखुबाईंसाठी आला, तसा भगवंत आपल्‍यासाठीही का धावून येणार नाही ?; परंतु त्‍याला भेटण्‍याची उत्‍कटता आपल्‍यात निर्माण करायला हवी !

जीवनाचे मूल्‍य जाणा !

आत्‍महत्‍या ! सध्‍या विद्यार्थी परीक्षेच्‍या ताणाला सामोरे जाऊ शकत नाहीत. असे का होते ? सर्वकाही सहज मिळत गेल्‍याने मुलांना ‘संघर्ष काय असतो ?’, हेच ठाऊक नसते. अशी मुले जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरी जाऊ शकत नाहीत.