संपादकीय : ममतांचा दंगा !
बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !
बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !
१८ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे संस्थापक लखन जाधवगुरुजींची जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आज या लेखमालेचा अंतिम भाग पहाणार आहोत.
भारतीय समाजमानस अनेकदा चुकीच्या नायकांचा आदर्श घेते किंवा चुकीच्या पद्धतीने नायक निवडते. ही भावनात्मकता आपल्याला बर्याचदा धोकादायक ठरली आहे. हे ‘इडियट’ (मूर्ख) सत्य आपण कधी स्वीकारणार ?
महर्षि वागभट्ट यांनी ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात ‘रोगानुत्पादनीय’ हा अध्याय सांगितला आहे. यामध्ये रोग होऊ नये, यासाठी महत्त्वाची काळजी, म्हणजे आपल्या शरिराला जाणवणार्या संवेदना रोखू नये. यालाच ‘वेग’ असे नाव महर्षि वागभट्ट यांनी दिलेले आहे.
‘सध्या भारताची राज्यघटना धोक्यात आहे’, असे चित्र निर्माण करण्याचा या साम्यवादी वृत्तपत्रे आणि विरोधी शक्ती यांचा प्रयत्न दिसून येतो. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना पालटली जाणार’, असे वातावरण सिद्ध करून गरिबांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे हे एक षड्यंत्र तर नाही ना, असा प्रश्न पडतो.
निसर्ग पूरक होण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्माचरणासाठी साधना करणे आवश्यक ठरते !
चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !
१७ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यासाचि गुरुकुलम्’ची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहिली. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.
स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही काँग्रेसने कायमच क्रांतीकारकांचा द्वेष केला, हीच खरी शोकांतिका !
‘आम्ही तुम्हाला मारून टाकू’, ‘तुम्हाला काही कोटींचा दंड आकारू’, अशा स्वरूपाची भाषा रस्त्यावर ऐकायला मिळते. ‘अशी भाषा न्यायालयात वापरली जात असेल, तर ते योग्य आहे का ?’,