विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !

सध्या लग्नसराई चालू झाली आहे. विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

आयुर्वेदाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवता येते. आयुर्वेद हे ईश्‍वरनिर्मित शास्त्र आहे. त्यामुळे आयुर्वेदाची मूलतत्त्वे शाश्‍वत आणि चिरंतन आहेत.

हलाल जिहाद ?

इस्लामी अर्थव्यवस्थेच्या भीषण षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंना जागृत करणारा ग्रंथ !

सनातनच्‍या ग्रंथमालिका : ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास’

प.पू. भक्‍तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ‘शिष्‍य’ म्‍हणून स्‍वीकारल्‍यावर अल्‍पावधीतच त्‍यांना ‘आपणासारिखे’ केले ! या साधनाप्रवासात डॉ. आठवले यांनी स्‍वतःच्‍या आंतरिक अवस्‍थांतील पालट, स्‍वतःच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीचे मोजमापन इत्‍यादी नोंद करून ठेवले, तसेच याविषयी पुढे सनातनच्‍या ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांकडून जाणूनही घेतले.

स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया

मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, परीक्षेची भीती इत्यादी समस्या व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे उद्भवतात. स्वभावदोषांमुळे साधनेतही अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र Ganeshotsav

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’

आजची मुले म्हणजे उद्याच्या आदर्श भारताचे शिल्पकार ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक, ‘मोबाईल’चा अयोग्यरित्या वापर आदींमुळे नैतिक मूल्ये विसरलेल्या आणि दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श …

देवपूजेतील सामुग्रींमागील शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !

हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक कृती योग्यरित्या केल्यास त्यांतून चैतन्य मिळते, तसेच त्या शास्त्र समजून केल्यास भावपूर्ण होतात आणि त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.