संपादकीय : नेपाळी हिंदूंना हवी राजेशाही !
भ्रष्ट राजकारण्यांमुळे जनता पुन्हा एकदा पितृशाहीसारख्या राजेशाहीकडे वळली, तर आश्चर्य वाटू नये !
भ्रष्ट राजकारण्यांमुळे जनता पुन्हा एकदा पितृशाहीसारख्या राजेशाहीकडे वळली, तर आश्चर्य वाटू नये !
प्रदूषण रोखणे, हे केवळ सरकारचे दायित्व नसून त्यासाठी जनतेनेही पुढाकार घेणे आवश्यक !
छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानी, संत तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी यांना शरण जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
भारतविरोधी पाश्चात्त्य, इस्लामी आणि ख्रिस्ती देशांनी केलेल्या टीकेला भारताने ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !
‘बहुसंख्यांकवाद अमान्य करणे’, हा काँग्रेसचा भारताला इस्लामी राज्य करण्याचाच छुपा ‘अजेंडा’ होय !
मानवतावादाची पुरस्कर्ती; पण हिंदुविरोधी घटनांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणारी अमेरिका म्हणूनच हिंदुद्वेषी ठरते !
सामाजिक सेवांचा बुरखा पांघरून प्रामुख्याने ज्या ख्रिस्ती संस्था कार्य करतात, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे अत्यावश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारने धर्मांतरबंदी आणि समान नागरी कायदा यांच्या दृष्टीने पावले उचलल्यास ते हिंदूंसाठी दिलासाजनक असेल !
निवडणुकीच्या काळात अवास्तव आश्वासने देणार्या उमेदवारांवर कठोर कारवाई करणारा कायदा बनवणे आवश्यक !
. . . भारतानेही अशीच गोष्ट तिबेटच्या संदर्भात केली, तर चिनी ड्रॅगन किती फुत्कारेल ? याची आपण कल्पना करू शकतो; परंतु चीनच्या कुरघोड्या कायमच्या थांबवण्याकरता आता भारताला काहीतरी मोठी कूटनीती वापरण्याची वेळ आली आहे. निवडणुकांनंतर त्याला गती मिळू शकेल, अशी आशा करूया !
हिंदूंनी जागृत होऊन धर्मांधांच्या झुंडशाहीला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी सज्ज रहाणे आवश्यक !