(म्हणे) ‘भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवणे संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाच्या विरोधात !’ – जनरल मुनीर, पाकचे सैन्यदलप्रमुख
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या !