चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर १२ मीटर चालला ‘प्रज्ञान’ रोव्हर !
रोव्हर एकूण ५०० मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत चालण्यास सक्षम आहे. आता दोन ‘पेलोड’ही (यंत्रे) सक्रीय करण्यात आले आहेत.
रोव्हर एकूण ५०० मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत चालण्यास सक्षम आहे. आता दोन ‘पेलोड’ही (यंत्रे) सक्रीय करण्यात आले आहेत.
राजकुमारी मानसिक आजाराने त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. राजकुमारी यांनी पतीसमवेत झालेल्या वादातून हत्या केल्याची स्वीकृती पोलिसांकडे दिली आहे.
खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे.
फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १५ टक्के असलेले हिंदू आता अर्धा टक्काच शेष आहेत. उलट भारतात ८ टक्के असलेले मुसलमान २३ टक्के झाले आहेत. तरीही हिंदु राष्ट्र वाईट ? हे सगळे कधी थांबणार ? असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला.
खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) यांसारख्या शासकीय संस्था असतांनाही हलालच्या नावे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे.
यावरून आता कथित धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून ‘चंद्रयान-३’ आणि ‘इस्रो’ यांचे भगवेकरण होत असल्याचा आरोप झाला, तर नवल वाटू नये !
वाहनचालकांनी नियमांचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने सतत प्रबोधनाची मोहीम राबवावी !
मुसलमान विद्यार्थ्याला शिक्षिकेने अन्य विद्यार्थ्यांकरवी मारल्याचे प्रकरण
भारताच्या प्रतिष्ठेची एवढी काळजी असणारे अल्वी हे काँग्रेस आणि तिचे राहुल गांधी यांच्यासारखे नेते यांच्या हास्यास्पद वक्तव्यांमुळे जगात भारताचे हसे होत आहे, याविषयी कधी काही बोलत का नाहीत ?
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना
घरचा अभ्यास न केल्याने शिक्षा : शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंद