चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर १२ मीटर चालला ‘प्रज्ञान’ रोव्हर !

रोव्हर एकूण ५०० मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत चालण्यास सक्षम आहे. आता दोन ‘पेलोड’ही (यंत्रे) सक्रीय करण्यात आले आहेत.

मीरारोड येथे पत्नीकडून पतीची दगडाने ठेचून हत्या !

राजकुमारी मानसिक आजाराने त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. राजकुमारी यांनी पतीसमवेत झालेल्या वादातून हत्या केल्याची स्वीकृती पोलिसांकडे दिली आहे.

(म्हणे) ‘जर हिंदु राष्ट्र होऊ शकतेे, तर खलिस्तान का नाही ?’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे.

हिंदु राष्ट्राला वाईट ठरवण्याचा प्रकार कधी थांबणार ? – अभिनेते शरद पोंक्षे

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १५ टक्के असलेले हिंदू आता अर्धा टक्काच शेष आहेत. उलट भारतात ८ टक्के असलेले मुसलमान २३ टक्के झाले आहेत. तरीही हिंदु राष्ट्र वाईट ? हे सगळे कधी थांबणार ? असा प्रश्‍न ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला.

इतर आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्रा’ देण्याची अनुमती खासगी इस्लामी संस्थाना देऊ नये ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्‍या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) यांसारख्या शासकीय संस्था असतांनाही हलालच्या नावे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे.

चंद्रावर ‘चंद्रयान-३’ उतरल्याच्या जागेचे ‘शिवशक्ती’ असे नामकरण !

यावरून आता कथित धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून ‘चंद्रयान-३’ आणि ‘इस्रो’ यांचे भगवेकरण होत असल्याचा आरोप झाला, तर नवल वाटू नये !

समृद्धी महामार्गावर ८ मासांत ७२९ अपघात : १०१ जणांचा मृत्यू !

वाहनचालकांनी नियमांचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने सतत प्रबोधनाची मोहीम राबवावी !

(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ शिक्षिकेला पुरस्कार देऊन सन्मान करतील !’ – असदुद्दीन ओवैसी यांची टीका

मुसलमान विद्यार्थ्याला शिक्षिकेने अन्य विद्यार्थ्यांकरवी मारल्याचे प्रकरण

(म्हणे) ‘मोदी चंद्राचे मालक नाहीत, जग आपल्यावर हसेल !’ – काँग्रेसचे नेते राशिद अल्वी

भारताच्या प्रतिष्ठेची एवढी काळजी असणारे अल्वी हे काँग्रेस आणि तिचे राहुल गांधी यांच्यासारखे नेते यांच्या हास्यास्पद वक्तव्यांमुळे जगात भारताचे हसे होत आहे, याविषयी कधी काही बोलत का नाहीत ?

शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांकडून मारहाण !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना
घरचा अभ्यास न केल्याने शिक्षा : शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंद