कुटुंबांमुळेच संस्कार निर्माण होतात ! – राजन दळी, रा.स्व. संघाचे विभाग संचालक
भारतात झालेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वसुंधरा हेच कुटुंब’ अधोरेखित केले होते.’’ उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनीही या वेळी कुटुंबाचे महत्त्व सांगितले.