WB Jalpaiguri Storm : देशातील ४ राज्यांत वादळी पावसाचा तडाखा
बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
संदेशखाली प्रकरणाविषयी बंगाल पोलिसांची भूमिका संपूर्ण जगाने पाहिली. त्यामुळे आता या प्रकरणीही तृणमूल काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली असली, तरी पुढे काहीच केले गेले नाही, तर आश्चर्य वाटू नये !
‘रामकृष्ण मिशन’ या संघटनेचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे २६ मार्च या दिवशी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ओसामा बिन लादेनला ‘लादेनजी’ म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, देहलीतील बाटला हाऊस येथे जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर रडणार्या सोनिया गांधी यांच्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?
तथागत रॉय यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. सीएए कायद्याचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोर अपलाभ घेऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील.
कपाळावर घालण्यात आले ३ टाके !
शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असल्याचे चित्र सामाजिक माध्यमांतून केले होते प्रसारित
कपडे फाटले, दुर्गामातेची मूर्ती फोडली, सर्व काही लुटले ! – पीडितेचा आक्रोश
अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे.
‘एन्.आर्.सी.’ लागू केले, तर बंगालमधील लाखो बांगलादेशी घुसखोरांना भारतातून बाहेर काढले जाईल. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसची अर्धीअधिक मते अल्प होण्यात होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून यास प्राणपणाने विरोध होणे, यात काय ते आश्चर्य ?