Jaishankar Slams Foreign Media : भारतातील निवडणुकांवर टीका करून त्यावर प्रभाव पडेल, हा भ्रम !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !
शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रावणरूपी काँग्रेसला श्रीरामाचे वावडे आहे, हे जगजाहीर असल्यानेच काँग्रेस सरकारने रामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती नाकारली आहे. ज्या हिंदूंनी काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे, त्यांना हे मान्य आहे का ?
भाग्यनगर येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रसाराचे दायित्व टी. राजासिंह यांच्याकडे आहे. येथे ६० टक्के मुसलमान मतदार आहेत.
८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा दैनंदिन आवश्यकतांसाठी नोटा पालटून घ्याव्या लागणार्या कामगारांची काय स्थिती झाली असेल, याची कल्पना करा ! यानंतर ९८ टक्के चलन परत आले, मग काळ्या पैशांचे उच्चाटन कुठे झाले ?
तेलंगाणात काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट आल्यापासून हिंदू आणि त्यांचे नेते यांवर अन्याय होत आहे, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना लक्षात येईल, तो सुदिन !
तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेचचच हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना चालू झाल्या, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंनी लक्षात घ्यावे !
विज्ञान हे स्थूलातील सूत्रांवर कार्यरत आहे, तर अध्यात्म हे सूक्ष्म स्तरावर, म्हणजेच मन-बुद्धी-चित्त या स्तरांवर कार्य करते. विज्ञानही हळूहळू सूक्ष्मस्तरावर कार्य करू लागले आहे.
एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देण्यासाठीचे निकष हे अतार्किक होते. काळ पालटला आहे. आज सर्व नागरी पुरस्कार हे वस्तूनिष्ठ निकषांवर आधारित असतात.
भाग्यनगर (तेलंगाणा) येथे चालू असलेला ‘जागतिक अध्यात्म महोत्सव’ !