तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या मंत्र्याने पंतप्रधान मोदी यांना केली शिवीगाळ !

भारताच्या पंतप्रधानांना शिवीगाळ करणार्‍यांची मनोवृत्ती किती खालच्या दर्जाची आहे ?, हे लक्षात येते ! याचा निषेध अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही, यात त्यांचे याला समर्थन आहे, असेच लक्षात येते !

Bomb Injured Cow : अंबूर (तमिळनाडू) येथे गायीने चरतांना बाँब खाल्ल्याने स्फोट; तोंडाला दुखापत !

भाजीच्या एका गोणीत रानडुकरांना दूर ठेवण्यासाठी शेतकर्‍यांनी बाँब लपवल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न !

‘इंडी’ आघाडीकडून हिंदूंनाच केले जात आहे लक्ष्य ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षांकडून हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेवरून हिंदूंना ‘आमचा शत्रू कोण आहे ?’, याचा बोध झाला आहे. हे एकप्रकारे लाभदायकच ठरत आहे. यामुळे यंदाही निवडणुकीत हिंदू या सर्वांना घरीच बसवणार, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !

तमिळनाडूतील ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा विदेशी देणगी मिळण्याचा परवाना रहित !

राष्ट्रहिताच्या विरोधात कार्य करून भारतीय समाजाची न भरून येणारी हानी करणार्‍या अशा संस्थांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. त्या दिशेने हे प्रथम पाऊल आहे, परंतु अशा संस्थांवरच बंदी घातली गेली पाहिजे !

DMK Minister Threatens PM : (म्हणे) ‘मी मंत्री नसतो, तर पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते !’ – द्रमुक सरकारचे मंत्री टी.एम्. अंबरसन

या उलट जर भाजपच्या एखाद्या मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात असे विधान चुकून जरी केले असते, तर याच लोकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आकांडतांडव केला असता ! या विधानाचा विरोधी पक्षांतील एकाही राजकारण्याने निषेध केलेला नाही !

Thalapathy Vijay CAA : (म्हणे) ‘तमिळनाडू सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करू नये !’  – अभिनेते विजय थलपती

ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास नाही, त्याविषयी अनावश्यक विधाने करू नयेत, हे विजय थलपती यांना कुणी तरी सांगायला हवे !

Srilanka Arrested Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून ७ भारतीय मासेमारांना अटक  

भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती मासेमारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !

तमिळनाडूमध्ये अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी करणारा द्रमुकचा नेता जफर सादिक याला अटक !

सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या द्रमुकमध्ये कुणाचा भरणा आहे ?, हे जाणा ! केंद्र सरकारने आता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

जातीच्या आधारावर होणार्‍या भेदभावाला केवळ वर्णव्यवस्थाच उत्तरदायी नाही !

समाजात जातीच्या आधारावर भेदभाव आहे आणि तो दूर करणे आवश्यक आहे, यावर आमचा विश्‍वास आहे. आज आपल्याला ठाऊक असलेल्या जातीव्यवस्थेचा इतिहास एका शतकापेक्षाही अल्प आहे.

घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने फूट पाडणारी विधाने टाळावीत ! – मद्रास उच्च न्यायालय

न्यायालयांनी फटकारण्यासह अशांना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना वचक बसेल, असेच हिंदूंना वाटते !