कृष्णा नदीच्या पात्रात सापडली श्रीविष्णूची श्री रामललाशी साधर्म्य असणारी १ सहस्र वर्षे प्राचीन मूर्ती !

रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीच्या पात्रात भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या प्रभावळीवर चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. या मूर्तीखेरीज एक शिवलिंगही सापडले आहे.

भारताला तोडण्याच्या गोष्टी कुणी करू नयेत ! – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

डी.के. सुरेश यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्याचे धाडस परमेश्‍वर यांनी दाखवले, तरच त्यांच्या बोलण्याला अर्थ राहील. अन्यथा ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ अथवा ‘तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’, असाच हा प्रकार असल्याचे म्हणता येईल !

UT Khader Visited HinduTemple : खादर यांना नरकात जाऊदे ! – धार्मिक मुसलमान नेत्याचा विरोध

धार्मिक नेत्यांच्या तोंडी स्वधर्मातील उच्च पदावरील व्यक्तीविषयी कसे शब्द आहेत, यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते ! असे धार्मिक नेते कधीतरी मुसलमानांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता शिकवतील का ?

कलबुर्गी (कर्नाटक) येथील सैय्यद या तरुणाने ‘एक्स’वर लिहिले, ‘बाबरी मशीद पुन्हा तेथेच उभारू !’

भारतीय राज्यघटनेला आव्हान ठरणार्‍या अशा मनोवृत्तीला कायमस्वरूपी ठेचण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावले उचलणार आहे ?

Karnataka Cows Theft : बैंदुरू (कर्नाटक) येथील ३ गायींची चोरी

गायींची चोरी, हत्या अथवा तस्करी कोण करते, हे जगजाहीर आहे. ‘गाय ही हिंदूंना मातेसमान असल्याने ते असे कृत्य कदापि करणार नाहीत’, हे लक्षात घ्या !

प्राचीन श्रीराममंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी केली १०० कोटी रुपयांची तरतूद ! (Karnataka Congress Restoration Of ShriRamTemples)

‘राजकारणासाठी, मतांसाठी काँग्रेसवाले, कोटावर जानवे घालायला कमी करणार नाहीत’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काही दशकांपूर्वीच म्हटले होते. ते किती द्रष्टे होते, हे काँग्रेसच्या या निर्णयावरून पुन्हा लक्षात येते !

धारवाड (कर्नाटक) येथे हिंदु शेतकर्‍यावर मुसलमान व्यापार्‍यांकडून प्राणघातक आक्रमण !

कर्नाटकात काँग्रेसचे राज्य आल्याने ‘आमचे कुणी काहीही वाकडे करू शकणार नाही’, याच आर्विभावात धर्मांध मुसलमान वावरत आहेत. याविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !

‘सनातन नष्ट करा’ असे म्हणणारे उदयनिधी यांना न्यायालयाने बजावले समन्स ! (Court Summons Udayanidhi)

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाने हिंदु धर्माविषयी भक्ती आणि जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अशा विधानांमुळे हिंदु धर्माचे पालन करणार्‍यांच्या भावना दुखावल्या जातात.

Siddaramaiah : म. गांधी यांच्यासारख्या श्रेष्ठ हिंदूची हत्या करणारे हिंदु धर्माविषयी बोलतात ! – सिद्धरामय्या

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संघ आणि भाजप यांच्यावर टीका !

तेंगिनगुंडी गावातील (कर्नाटक) पंचायतीने स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा वृत्तफलक आणि भगवा ध्वज काढला !

कर्नाटकात टिपू सुलतानचे वंशज असल्याप्रमाणे वागणार्‍या काँग्रेसचे सरकारच्या काळात अशा घटना प्रतिदिन घडत आहेत आणि असे सरकार असेपर्यंत घडत रहाणार आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सरकार पालटले पाहिजे !