केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यामागील सूत्रधार हा लष्कर-ए-तोयबाचा जिहादी आतंकवादी !

भारतातील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता !

यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !

देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.

कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा दोषी !

न्यायालयाकडून त्यांना १८ जुलै या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष न्यायालयाने त्यांना कलम १२० ब, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश स्थायी सदस्य देशांमध्ये नसतांना संयुक्त राष्ट्रे जगाचे प्रतिनिधित्व कसे करू शकतात ? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सध्याचे स्थायी सदस्य देश जगाचे वास्तविक प्रतिनिधी आहेत का, हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. ज्या उद्देशाने त्यांना स्थायी सदस्य म्हणून स्थापित करण्यात आले, त्याची पूर्तता करण्यासाठी आज ते सक्षम आहेत का ? जगभरातील देशांच्या दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्व राहिले आहे का ?

म. गांधी यांनी स्वतःचे प्राण देऊन पाकला विनाशापासून वाचवले ! – इश्तियाक अहमद, पाकिस्तानी वंशाचे स्विडिश प्राध्यापक

म. गांधी यांनी पाकला विनाशापासून वाचवले; मात्र भारताला विनाशाच्या खाईत ढकलून दिले, असेच देशभक्तांना वाटते !

महाराष्‍ट्राला सर्वाधिक आपत्ती निवारण निधी !

ओला दुष्‍काळ, पूरग्रस्‍त, पावसाळ्‍यातील हानी आदी आपत्तींसाठी केंद्र शासनाकडून प्रत्‍येक राज्‍याला आपत्ती निवारण निधी दिला जातो. यंदा महाराष्‍ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी मिळाला आहे.

इंडियन मुजाहिदीनच्या ४ जिहाद्यांना १० वर्षांची शिक्षा !

भारतविरोधी षड्यंत्र रचणार्‍या जिहाद्यांना शिक्षा देण्यासाठी एका न्यायालयाला ११ वर्षे लागतात ? सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून न्यायप्रणाली गतीमान करण्यासाठी दिशानिर्देश द्यावेत, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

जगात मानवता, स्थिरता आणि शांती यांचे संवर्धन करण्यासाठी भारताचे योगदान मोठे ! – अल-ईसा, प्रमुख, वर्ल्ड मुस्लिम लीग

भारत हे हिंदुबहुल राष्ट्र आहे. तरीही त्याची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. समान अधिकार देणारी आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारी भारतीय राज्यघटना पवित्र आहे.

(म्हणे) ‘सीमा हैदर हिला पाकमध्ये परत पाठवले नाही, तर हिंदु महिलांवर बलात्कार करून त्यांना ठार करू !’- पाकमधील दरोडेखोरांची धमकी  

धमकी देणार्‍या गटाचा प्रमुख येथील कुप्रसिद्ध दरोडेखोर रानो शार आहे.