एका आठवड्यात जनतेची जाहीर क्षमा मागा ! – सर्वोच्च न्यायालय

सध्या सुळसुळाट असलेल्या कथित ‘हेल्थ ड्रिंक्स’विषयी भारतीय वैद्यकीय संघटनेने कधी आवाज उठवला आहे का ?

यावर्षी देशात सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडणार ! – हवामान विभागाचा अंदाज

यावर्षी देशात पावसाळा सामान्यपेक्षा चांगला रहाणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरीपेक्षा १०४ ते ११० टक्के पाऊस चांगला मानला जातो.

Shri Krishna Janmabhoomi Case : श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार !

सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळली

Letter To CJI : न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करून ती दुर्बल करण्याचा प्रयत्न केला जात आहे !

चुकीच्या माहितीद्वारे न्यायव्यवस्थेविरुद्ध जनभावना भडकावण्याच्या रणनीतीबद्दल आम्ही विशेषतः चिंतित आहोत. असे करणे केवळ अनैतिकच नाही, तर आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाही हानीकारक आहे.

केंद्र सरकारकडून ‘ई कॉमर्स’ आस्थापनांना ‘बोर्नव्हिटा’ला हेल्थ ड्रिंक’ प्रकारातून काढण्याचा आदेश

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने देशातील सर्व ‘ई कॉमर्स’ आस्थापनांना ‘हेल्थड्रींक’ या विभागातून ‘बोर्नव्हिटा’ हा पदार्थ काढून टाकण्याचा आदेश दिला.

समान नागरी कायद्याचा पुनरुच्चार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत १४ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठीचे घोषणापत्र प्रकाशित केले आहे. या घोषणापत्रामध्ये समान नागरी कायदा करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

Patanjali Case : पतंजलि प्रकरणात ‘तुम्हाला फाडून टाकू’ म्हणणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर काही माजी न्यायमूर्तींकडून टीका !

माजी न्यायामूर्तींनी म्हटले आहे की, ‘आम्ही तुम्हाला फाडून टाकू’ असे म्हणणे ही रस्त्यावर ऐकायला येणार्‍या भाषेसारखी असून हे धोक्याचे आहे.

Myanmar Sittwe : म्यानमारमध्ये परिस्थिती बिघडत चालल्याने भारताने सिटवे येथील दूतावासातील कर्मचार्‍यांना हालवले !

३ भारतीय तरुणांचे झाले आहे अपहरण !

PM Modi On Heatwave : पंतप्रधान मोदी यांनी घेतली उष्णतेच्या परिस्थितीविषयी आढावा बैठक !

पंतप्रधान मोदी यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्था यांना एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.

Weather Alert : देशातील १४ राज्यांमध्ये पावसाची शक्यता !

कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांच्या किनारी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.