इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा ‘आयआयटी गुवाहाटी’चा विद्यार्थी तौसिफ अली याला अटक
मुसलमान तरुण जिहादी आतंकवादी का बनू इच्छितात ?, हे मुसलमान संघटना, राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कधी सांगतील का ?
मुसलमान तरुण जिहादी आतंकवादी का बनू इच्छितात ?, हे मुसलमान संघटना, राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कधी सांगतील का ?
मुलांना आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंता (इंजिनिअर) बनावायचे असेल, तर त्यांना मदरशांऐवजी शाळेत पाठवावे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे देशभरात वारंवार घडणार्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
घुसखोरांना पाठीशी घालणार्या अजमल यांच्यासारख्या लोकांवरही कारवाई करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची विधानसभेत गर्जना ! मुसलमान मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही लोकांनी उघडलेले दुकान आम्ही वर्ष २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद केल्याविना आम्ही शांत बसणार नाही !
‘भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत’, असे म्हणणार्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’ यांसारख्या हिंदुद्वेषी पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांना आता यावरून भारत सरकारनेच जाब विचारला पाहिजे !
जे आसाममधील भाजप सरकारला जमते, ते भाजप शासित केंद्र आणि अन्य राज्ये यांनाही जमले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
एकेका राज्याने समान नागरी कायदा करत रहाण्यापेक्षा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
या संदर्भातील विधेयकाला मंत्रीमंडळाची संमती