बांगलादेशात हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या भूमीवर मुसलमानांकडून अनधिकृतरित्या बांधली जात आहे मशीद !
बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदू आणि त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण करणे भारताचे दायित्व आहे; त्यादृष्टीने सरकारने आता तरी पावले उचलावीत, अशी हिंदूंची मागणी आहे !